Whatsapp ग्रुप जॉईन करा

Ayushman Bharat Yojna – १२०१ आजारांवर मोफत उपचार आयुष्यमानचे ई-कार्ड काढले का ? नाही काढले तर असे काळा.

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
Ayushman Bharat Yojna

Ayushman Bharat Yojna आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ४४ हजार ८४७ लाभार्थ्यांवर जटिल व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी 1201 आजारांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.

आयुष्मान योजनेला चार वर्षे पूर्ण झाल्यामुळे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यभरात विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा, तालुका व जिल्हास्तरावर आरोग्य मेळावे साजरे केले जातात. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण आणि शहरी* भागातील कुटुंबांना आयुष्मान कार्ड आणि फोटो ओळखपत्र दिले जाते. जन आरोग्य योजना रुग्णांसाठी वरदान ठरत आहे

हे नखी पहा –  ठिबक सिंचन खरेदी करण्यासाठी मिळणार 80 टक्के अनुदान तात्काळ आपला अर्ज करा

IRCTC Bharti
माहिती सविस्तर वाचा

Ayushman Bharat Yojna आवश्यक कागदपत्रे

आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी पात्र नागरिकांना त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि कौटुंबिक ओळखपत्राची प्रत सादर करावी लागेल. हे कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नाही. यासंदर्भात अधिक माहितीसाठी नागरिक 14555 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

हे नखी वाचा – VJNT Loan Yojana वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२२ ऑनलाईन अर्ज सुरु

IRCTC Bharti
माहिती काळजीपूर्वक वाचा

ABY लाभार्थ्यांवर कोणत्या रुग्णालयात उपचार केले जातील?

आयुष्मान भारत योजनेचे (ABY) लाभार्थी देशातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात. त्याच वेळी, एबीवायचे लाभार्थी सरकारी पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये देखील उपचार घेऊ शकतात.

पॅनेलमध्ये सामील होणार्‍या खाजगी रूग्णालयात कमीत कमी 10 खाटा आणि ही संख्या वाढवण्याची क्षमता असावी. लाभार्थी आयुष्मान भारत योजनेसाठी सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन क्रमांक 14555 वर कॉल करू शकतात.

आयुष्मान भारत योजना पात्रता

ग्रामीण भागासाठी ABY साठी पात्रता: बांधलेले घर, कुटुंबात प्रौढ (१६-५९ वर्षे), कुटुंबातील कोणतीही अपंग व्यक्ती, कुटुंबातील महिला प्रमुख, भूमिहीन व्यक्ती, अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि रोजंदारी कामगार . ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

IRCTC Bharti
इथे करा अर्ज

Ayushman Bharat ई-कार्ड कसे कळावे

आयुष्यमान भारत योजनेचे ई कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन नागरिकांनी आधार कार्ड व संबंधित कागदपत्रांची नोंद करावी, त्यानंतर लाभार्थ्याला ई कार्ड काढता येते.

हे पहा – Atal Pension Yojana योजना देणार तुम्हाला 5 हजार दरमहा पेन्शन, जाणून घ्या

2 thoughts on “Ayushman Bharat Yojna – १२०१ आजारांवर मोफत उपचार आयुष्यमानचे ई-कार्ड काढले का ? नाही काढले तर असे काळा.”

Leave a Comment